Tuesday 26 July 2011

तू

तळपत्या आयुष्यात तुझीच रे कमी होती
चातकाप्रमाने मी तुझीच वाट पहिली होती

कस रे तुला सांगू कस समझाऊ
तुझ्याविना मनाची काहिली झाली होती

तू काही क्षणापुरता येउन गेलास पण
चिंब भिजायची  इच्छा अपुरी राहिली होती

मागे  उरली रिती ओंजळ अन
स्वप्ने सुद्धा अश्रुंमध्ये वाहिली होती

यशवंत

No comments:

Post a Comment